Friday, August 19, 2022

प्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे उदगार

 









                                     

ll      काही प्रसिद्ध व्यक्तींचे उद्गार ll 

 

             माझे खरे मोठेपण मी मारलेल्या चाळीस लढायांत नसून मी तयार केलेल्या कायदा संहितेत आहे.

                       - नेपोलियन 

रुसो जन्मला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती घडून आली नसती.

            - नेपोलियन







तुम्हांस जर एक वर्षाची बेगमी करावयाची असेल तर धान्य पेरा ; शंभर वर्षाची बेगमी करावयाची असेल तर माणसे पेरा .- कर्मवीर भाऊराव पाटील 


करा किंवा मरा.( Do or Die .)- महात्मा गांधी .


स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच!

                        - लोकमान्य टिळक 

लोकसंख्यावाढ हा राष्ट्राच्या प्रगतीतील फार मोठा अडसर आहे.

   - रं.धो.कर्वे








जय जवान जय किसान .- लालबहादूर शास्त्री 

सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर . - महात्मा गांधी 

लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या. - वि.दा.सावरकर 

"तुम मुझे खून दो; मै तुम्हें आझादी दूँँगा l - नेताजी सुभाषचंद्र बोस






माझ्या रक्ताचा एक थेंब देशाचे स्वातंत्र्य आणि एकता यांचे रक्षण करील.- इंदिरा गांधी.

हिंदुत्व हि जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे,तितकीच ती अस्पृश्यांची आहे.

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर 

मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही!

    - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 

वेदांकडे परत चला . स्वामी दयानंद सरस्वती 

घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे पूर्णतः अनुपालन झाले तर भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग होईल.

-    न्या.एम. सी.छगला






सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे! - लोकमान्य टिळक 

पन्नास वर्षे !  ब्रिटिश राज्य तोवर टिकेल ना? स्वा. सावरकर

चलो दिल्ली! -सुभाषचंद्र बोस

चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा.

     -दादाभाई नौरोजी







असे महापुरुष मरत नसतात, त्यांच्या कार्याच्या रूपाने ते अमर झालेले असतात.-महात्मा गांधी(टिळकांबद्दल हे उदगार काढले )


लोकमान्य टिळकांइतकीच शिक्षा मिळण्याचा मान मला मिळाला हा मी माझा बहुमान समजतो.

-महात्मा गांधी


मी भाकरी मागायला आलो आणि माझ्या पदरात दगड टाकले.  महात्मा गांधी







 भारत मुक्त झाला की मानवता मुक्त झालीच. - नेताजी सुभाषचंद्र बोस


 जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जगाते उद्धारी.  महात्मा फुले


 विद्येविना मती गेली l

 मती विना नीती गेली l

 नीतीविना गती गेली l

 गतीविना वित्त गेले l

वित्ताविना शूद्र खचले l

इतके अनर्थ एका अविद्येने केले l

( शेतकऱ्यांचा आसूड)


 शिका, संघटित व्हा,संघर्ष करा.

-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर


 देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे.

      -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर








 इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार.- गोपाळ गणेश आगरकर


 भित्रे लोक त्यांच्या मरणापूर्वीच अनेक वेळा मारतात.

                   - शेक्सपियर

 जय जवान जय किसान जय विज्ञान.                       -अटल बिहारी वाजपेयी





 



No comments:

Post a Comment